शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Coronavirus :  जेथे आहात तेथेच राहण्याचे देशातील १० लाख जवानांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:54 IST

coronavirus : हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत.

नवी दिल्ली : देशातील १० लाख संख्येतील निमलष्करी दलांना ५ एप्रिलपर्यंत रजेतील प्रवास किंवा तुकड्यांच्या हालचाली किंवा नियमित सरावासाठीचा प्रवास तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले गेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार या दलांमध्ये होऊ नये म्हणून ‘तुम्ही जेथे आहात तेथेच राहा’ यासाठी हा आदेश असल्याचे अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.या दलांतील अधिकारी व जवानांना हे सांगण्यात आले आहे की, तुमच्या कुटुंबातील कोणीही गेल्या काही दिवसांत परदेश प्रवास केलेला नाही किंवा केला असल्यास त्यांची तपासणी करून घ्यावी लागेल किंवा परिस्थिती पाहून त्यांना वेगळे ठेवावे लागेल, अशी माहिती लेखी नमुन्यात द्यायची आहे.हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत.या दलांकडे दहशतवादविरोधी कारवायांसह सीमांवर पहाºयाची व देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ही दले सीमेवरील छावणी भागांजवळ राहतात आणि कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण अगदी कमी वेळेत शेकडो जणांना बाधित करू शकतो. त्यामुळे दलांतील कोणीही नित्याच्या कर्तव्यासाठी, रजेतील किंवा रजा संपल्यामुळे कर्तव्यावर परतण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत प्रवास करू नये, असे सांगण्यात आले. या आदेशाचा ५ एप्रिलनंतर आढावा घेतला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या