शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: तेलंगणात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू; अधिक दक्ष राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 23:37 IST

तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली असून ४३८ लोकांचा बळी गेला आहे

हैदराबाद : तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नागरिकांनी चार ते सहा आठवडे अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य खात्याने म्हटले आहे की, तेलंगणामध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढू शकते. कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. या प्रयत्नांना लोकांनीही साथ द्यायला हवी.

तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली असून ४३८ लोकांचा बळी गेला आहे. २०१८-१९ या वर्षीच्या वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात एक वर्ष सेवा बजावणे आहे. संसर्गाचे प्रमाण आणखी वाढत असून ही स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

विद्यार्थ्यांनाही बाधा

तेलंगणाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये एक वर्ष सेवा बजाविण्यासाठी तत्काळ संपर्क साधावा. त्यासाठी प्राचार्यांनी तशा सूचना या विद्यार्थ्यांना द्याव्यात. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी डॉक्टरांचे संख्याबळ तोकडे पडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणा