शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

CoronaVirus News: कोरोना निर्बंध उद्योगांच्या मुळावर? जमावबंदी, संचारबंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 07:59 IST

अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे.

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे. ‘केट’चे म्हणणे...कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे देशांतर्गत उद्योगाला फटका बसला आहे.कोरोना निर्बंधांमुळे देशभरातील व्यापार-उदिम थंडावला असल्याचा निष्कर्ष कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-केट) यांनी काढला आहे.गेल्या १५ दिवसांत उद्योग-व्यवसायांची उलाढाल ५० टक्क्यांवर आल्याचे ‘केट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.निर्बंध शिथिल केले जावेत, अशी ‘केट’ची मागणी आहे.विवाह व्यवस्थापन क्षेत्राचे नुकसाननव्या कोरोना निर्बंधांचा सर्वाधिक फटका विवाह व्यवस्थापन क्षेत्राला बसला आहे.येत्या दोन-तीन महिन्यांत या क्षेत्राला ४ लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा होती.परंतु विविध राज्यांनी लादलेले विविध निर्बंध येत्या काळात कायम राहिल्यास या व्यवसायाचे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.सर्वेक्षण कुठे केले?कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी १ ते १५ जानेवारी या कालावधीत देशभरातील ३६ शहरांमध्ये सर्वेक्षण केले.या सर्वेक्षणातूनच कोरोना निर्बंधांमुळे उद्योगांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले.कोरोना निर्बंधांची स्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण उद्योगचक्राला त्याचा फटका बसेल, असाही निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या