शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या २४ लाखांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:49 IST

६४ हजारांहून अधिक नवे रुग्ण : बरे झालेल्यांचे प्रमाण ७१ टक्के

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी कोरोनाचे ६४,५५३ नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यात दिलासा देणारी बाब ही की, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता १७ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे आणखी १००७ जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या ४८,०४० झाली आहे.देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४,६१, १९० असून, पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १७,५१,५५५ इतकी आहे. बरे झालेल्या व्यक्तींचे प्रमाण ७१.१७ टक्के झाले आहे, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९५ टक्के राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.देशात सध्या ६ लाख ६० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाने कोरोना रुग्णांचा २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट रोजी ओलांडला होता.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ५,३९७, दिल्लीत ४,१६७, कर्नाटकात ३,१६३, गुजरातमध्ये २,७३१, आंध्र प्रदेशमध्ये २,३७८, उत्तर प्रदेशमध्ये २,२८०, पश्चिम बंगालमध्ये २,२५९ व मध्यप्रदेशमध्ये १,०६५ इतकी आहे. अन्य काही राज्ये व कें द्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनामुळे लोकांचा बळी गेला आहे. या आजारामुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के लोकांना एकाहून अधिक व्याधी होत्या.कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २ कोटी ७६ लाखइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ८,४८,७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २ कोटी ७६ लाखांहून अधिक झाली आहे.दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण १० लाखांपर्यंत नेण्याचे केंद्र्राने ठरविले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यांचे सहकार्य लाभत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर अधिकाधिक रुग्णांना शोधून वेळीच उपचार केल्यास साथीवर नियंत्रण ठेवता येईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या