शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 01:16 IST

काँग्रेस नेते चिदम्बरम यांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकार निर्दयी असून त्यांना ‘लॉकडाऊन’मुळे देशोधडीला लागलेल्या गरिबांची जराही कणव नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केली.टष्ट्वीटरवरून ही टीका करताना चिदम्बरम यांना पहिल्या टष्ट्वीटमध्ये लिहिले की, हाती पैसा नसल्याने अधिकाधिक लोकांना नाईलाजाने मोफत जेवण वाटपाच्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती भक्कम पुराव्यानिशी आता समोर येत आहे.दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले. सरकार या गरिबांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करून त्यांची उपासमार व अब्रुचे धिंडवडे निघणे का थांबवीत नाही? अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये ७.७ कोटी टन अन्नधान्याचे साठे पडून असताना त्यातील काही धान्य सरकार या लोकांचे पोट भरण्यासाठी त्यांना मोफत का देत नाही? तिसरे टष्ट्वीट थेट पंतप्रधान मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या रोखाने करून चिदम्बरम यांनी लिहिले की, हे दोन्ही प्रश्न अर्थकारणाप्रमाणेच नैतिकतेशीही निगडित आहेत. पण मोदीव सितारामन त्यांची उत्तरे देऊ शकत नसल्याने देश हताशपणे पाहात राहिला आहे.‘लॉकडाऊन’ वाढविण्याच्या मोदी यांच्या घोषणेचे काँग्रेसने स्वागत केले असले तरी या निर्बंधांमुळे सर्वाधिक झळ पोहोचलेला समाजातील गरीब व शोषित वर्ग तसेच स्थलांतरित कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणखी मानवीय दृष्टीने पावले उचलायला हवीत, असा आग्रह हा विरोधी पक्ष करत आहे.पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनासंबंधी पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ११सदस्यीय सल्लागार गट शनिवारी नेमला आहे. चिदम्बरम त्याचे सदस्य आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीP. Chidambaramपी. चिदंबरम