शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus News: लस घेतल्यानंतरही देशात किती जणांना झाला कोरोना?; समोर आला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:31 IST

लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर एक लाख ७१ हजार ५११ जणांना तर दुसरी मात्रा घेतल्यानंतर ८७ हजार ४९ जणांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी लस घेतल्यानंतरही अडीच लाख लोकांना कोविड-१९ ची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण दोन लाख ५८ हजार ५६० जणांना लस घेतल्यानंतरही (ब्रेकथ्रू इन्फेक्शन) कोरोना झाला आहे. या संख्येत लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर एक लाख ७१ हजार ५११ जणांना तर दुसरी मात्रा घेतल्यानंतर ८७ हजार ४९ जणांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्यांचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसीच्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनच्या घटना घडल्या आहेत. या लसींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेनंतरही ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे प्रकार समोर आले आहेत. एकूण लसीकरणाच्या ०.४८ टक्के ब्रेकथ्रू इन्फेक्शन आतापर्यंत नोंद झाले.४०,१२० नवे रुग्णदेशात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४०,१२० नवे रुग्ण आढळले तर ५८५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता मृतांची एकूण संख्या ४,३०,२५४ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ३,८५,२२७ वर आली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या