शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Corona vaccine: लसींचा वापर सुरक्षित; काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 05:04 IST

उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष, भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती

नवी दिल्ली : काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नसल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले आहे. या लसींच्या आपत्कालीन वापरास भारताच्या औषध नियंत्रकांनी या वर्षाच्या प्रारंभी मान्यता दिली हाेती. 

भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने ४०० हून अधिक दुष्परिणामाच्या घटनांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल समितीने सादर केला आहे. काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिनमुळे अनियमित रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या बनत नसल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, यापुढेही परिस्थितीचा अभ्यास करण्याचे कार्य सुरूच राहील, असे समितीने स्पष्ट केले आहे. 

ब्रिटनमधील औषध निर्माती कंपनी ‘ॲस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या काेविशिल्ड या लसीचे भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादन करण्यात येत आहे. तर, भारत बायाेटेक या कंपनीने ‘आयसीएमआर’च्या सहकार्याने स्वदेशी ‘काेव्हॅक्सिन’ लस विकसित केली आहे.  अनेक युराेपियन देशांनी या लसीचा वापर थांबविला हाेता. मात्र, युराेपियन औषध नियंत्रकांनी लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर लसीचा पुनर्वापर सुरू झाला आहे. 

सर्दीचा विषाणू करताे काेराेनाच्या विषाणूचा खात्मापृथ्वीवरील प्राणिमात्रांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असताे. डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामागे हा महत्त्वपूर्ण नियम आहे. हा नियम विषाणूंमध्येही आढळून आला असून, अशा संघर्षातून काेराेनाच्या विषाणूलाही एक विषाणू संपवित असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू अगदी साध्या सर्दी-पडश्याला कारणीभूत असलेला विषाणू हाेय. हा विषाणू ‘ऱ्हायनाेव्हायरस’ म्हणून ओळखला जाताे. ब्रिटनच्या ग्लासगाे विद्यापीठाने याबाबत केलेल्या संशाेधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विषाणू आणि जंतू हे मानव किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात वास्तव्य करतात. काही विषाणू एकत्रितपणे मानवी शरीरात मित्रांप्रमाणे राहतात. मानवी पेशींवर हे विषाणू एकत्रपणे हल्ला करतात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस