शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Corona Vaccination: "इव्हेंट संपला...";देशातील लसीकरणावरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 15:15 IST

Corona Vaccination:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशभरात 2.5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती.

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील लसीकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशभरात 2.5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती. पण, त्यानंतर हा लसीकरणाचा आकडा घसरला, यावरुनच राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केलीये.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर मागील दहा दिवसातील लसीकरणाचा ग्राफ शेअर केला आहे. या ग्राफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावाढदिवशी म्हणजेच, 17 सप्टेंबर रोजी लसीकरणाची विक्रमी संख्या दिसत आहे, पण त्यानंतर ही संख्या झपाट्याने कमी झालेली दिसतीये. या ग्राफसोबत राहुल गांधींनी कॅप्शनमध्ये, ''इव्हेंट संपला'' असंही लिहीलं आहे. 

मोदींच्या वाढदिवसाला विक्रमी लसीकरण 

शुक्रवारी, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाली. 17 सप्टेंबर रोजी भारतात 2.50 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. कोविन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील लसीकरणाचा एकूण आकडा 80 कोटींच्या पुढे गेला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस