शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:55 IST

लसीकरण गतीत अन्य देशांच्या तुलनेत खूपच मागे

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  लसीकरणाच्या गतीत भारताने मोठे यश मिळविले आहे का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस अन्य देशांच्या लसीकरणाच्या गतीच्या तुलनेत भारत खूपच मागे असल्याचे म्हटले आहे.काँग्रेसने आज जी-२० देशांची यादी जारी करुन केंद्र सरकारला सवाल केला की, भारत या यादीत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर का आहे? हे आमचे मोठे यश आहे का? कोरोनाच्या साथीच्या काळात सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्यू पावलेल्यांची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांंनी म्हटले की, देशाची एकूण लोकसंख्या १३९ कोटी आहे. यापैकी १०३ कोटी प्रौढ आहेत.  फक्त २९ कोटी लोकांना लसीचे दोन  डोस मिळाले आहेत. ४२ कोटी लोकांना एकच डोस मिळाला आहे. यावरून स्पष्ट होते की,  ३२ कोटी लोकांना अद्याप लसच देण्यात आलेली नाही. जागतिक आकडेवारीनुसार  २० देशांच्या यादीत भारत लसीकरणात १९ व्या क्रमांकावर आहे. भारताची लसीकरणाची गती  गती खूप धिमी आहे.अन्य लसींना परवानगी का नाही?सरकारने जगातील अन्य लसीला का परवानगी दिली नाही? बालकांसाठीच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसचे काय झाले? १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट्य साध्य केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची निभावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली पाहिजे, केंद्र सरकारची नाही. हे सरकार दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय स्वत:कडे ओढून घेत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या