शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:02 AM

कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.

नवी दिल्ली/मुंबई/पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग आता ८0 देशांत झाला असला तरी चीनमधील मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ३२00 वर गेली असून, भारतात रुग्णांचा आकडा ३0 आहे. कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीत व देशाच्या अन्य भागांतही होळीसह जवळपास सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.देशातील अनेक सरकारी व खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे उपाय योजले आहेत. संसदेत खा. नवनीत राणा गुरुवारी तोंडावर मास्क लावून आल्या होत्या, तर काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हातमोजे घातले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्या विशिष्ट मास्कचा काळाबाजार सुरू असून, तो २५0 ते ५00 रुपयांना विकला जात आहे.>यंदाची आयपीएल कोरोनामुळे रद्द?मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने २९ मार्चपासून सुरू होणाºया आयपीएलवर कोरोनाचे सावट असून ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या निमित्ताने देशभरातील स्टेडियमवर प्रचंड गर्दी होणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा वेळी आयपीएलसाठी होणाºया गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.>लोकांनी घाबरू नये - मुख्यमंत्रीकोरोनाबाबत राज्य सरकारने पुरेशीखबरदारी घेतली असून, लोकांनी घाबरू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, मर्यादेत होळी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोना संसर्गाचा परिणाम आयटी क्षेत्रावरही दिसत आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना