शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

मदर तेरेसांच्या ‘सेवे’मागे धर्मांतर हाच अंतस्थ हेतू

By admin | Updated: February 24, 2015 04:34 IST

गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.

भरतपूर: गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.येथून आठ किमी अंतरावर असलेल्या भजेरा गावात ‘अपना घर’ या स्वयंसेवी संस्थेने निराधार महिलांसाठी बांधलेल्या ‘महिला सदन’ आणि ‘शिशू सदन’चे उदघाटन करताना भागवत यांनी हे वादग्रस्त विधान केले. गोरगरीब आणि निराश्रीतांच्या निस्पृह सेवेबद्दल नोबेल पुरस्काराने गौरविलेल्या मदर तेरेसा यांचे सप्टेंबर १९९७ मध्ये कोलकाता येथे निधन झाल्यानंतर १८ वर्षांनी भागवत यांनी त्यांच्या हेतूबद्दल अशी जाहीरपणे शंका घेतली. मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटिज’च्या जयपूरमधील मुख्य सिस्टरने भागवत यांच्या यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)