शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मदर तेरेसांच्या ‘सेवे’मागे धर्मांतर हाच अंतस्थ हेतू

By admin | Updated: February 24, 2015 04:34 IST

गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.

भरतपूर: गरीब आणि रुग्णांची सेवा करण्यामागे मदर तेरेसा यांचा मुख्य अंतस्थ हेतू त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करणे हाच होता, असे विधान करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.येथून आठ किमी अंतरावर असलेल्या भजेरा गावात ‘अपना घर’ या स्वयंसेवी संस्थेने निराधार महिलांसाठी बांधलेल्या ‘महिला सदन’ आणि ‘शिशू सदन’चे उदघाटन करताना भागवत यांनी हे वादग्रस्त विधान केले. गोरगरीब आणि निराश्रीतांच्या निस्पृह सेवेबद्दल नोबेल पुरस्काराने गौरविलेल्या मदर तेरेसा यांचे सप्टेंबर १९९७ मध्ये कोलकाता येथे निधन झाल्यानंतर १८ वर्षांनी भागवत यांनी त्यांच्या हेतूबद्दल अशी जाहीरपणे शंका घेतली. मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज आॅफ चॅरिटिज’च्या जयपूरमधील मुख्य सिस्टरने भागवत यांच्या यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)