शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदीय समित्यांच्या बैठकीला सदस्यांची सातत्याने गैरहजेरी, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 06:21 IST

समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदीय समितीच्या बैठकीत सदस्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त करताना राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली.सभागृहाचे कामकाज सुरू होताच नायडू यांनी सांगितले की, या समित्यांची अलीकडेच पुनर्स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत झालेल्या ४१ बैठकांची आकडेवारी हे सांगते की, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आहे. आठ स्थायी समितींच्या अध्यक्षांसह १० सदस्य राज्यसभेचे आणि २१ सदस्य लोकसभेचे असतात. यावर्षी डिसेंबरमध्ये या समितींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर समित्यांच्या ४१ बैठका झाल्या आहेत.नायडू म्हणाले की, समित्यांच्या बैठकीला सदस्यांच्या गैरहजेरीबाबत काळजी करणारी आकडेवारी समोर आल्यानंतर आज सकाळी मी समित्यांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते. तसेच लोकसभेच्या एकूण १६८ सदस्यांपैकी १८ जण बैठकीस उपस्थित होते. नायडू म्हणाले की, समितीचा प्रत्येक सदस्य २५ संसद सदस्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे एका सदस्याच्या गैरहजेरीचा अर्थ २५ सदस्यांचा आवाज ऐकला जात नाही, असा होतो.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद