शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

स्पर्धा परीक्षा मोर्चाच्या बातमीला जोड

By admin | Updated: February 29, 2016 22:03 IST

विद्यार्थी म्हणतात...

विद्यार्थी म्हणतात...

नोकरी नाही तर छोकरी नाही
काही वर्षांपूर्वी शासनातर्फे स्पर्धा परीक्षेच्या १८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात होती. त्यामुळे आपली उपनिरीक्षकपदावर निवड झाली. मात्र काही वर्षांपासून ५० ते ६० जागांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागत आहे. मेहनत घेऊन देखील त्यांना नोकरी मिळत नसल्याने त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-संतोष आंबटकर

पी.टी.उषा किंवा हुसेन बोल्ट नाहीत
राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी १६०० मीटर अंतरासाठी दिलेला वेळ हा ऑलम्पिक स्पर्धेतील खेळाडूंसाठी असलेल्या वेळेपेक्षा कमी आहे. भारतातील पी.टी.उषा किंवा अन्य खेळाडू इतक्या कमी वेळेत धावून पदक मिळवू शकल्या नाहीत. पोलीस भरतीसाठी अभ्यास करणारे तरुण व तरुणी काही पी.टी.उषा नाही किंवा हुसेन बोल्ट नाही. त्यामुळे केंद्राप्रमाणे धावण्याची मैदानी चाचणी घेण्यात यावी.
- हर्षल कुलकर्णी

स्वप्न पूर्ण होईना
आपण अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मात्र जागा कमी असल्याने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
जयेश पाटील, जळगाव

दोन वर्षापर्यंत ४०० ते ५०० जागांसाठी भरतीप्रक्रिया होत होती. सरकारकडून आर्थिक कारण पुढे करीत स्पर्धा परीक्षेसाठी जाहिरात काढली जात नाही. शासन वेळकाढूपणा करीत आहे.
गणेश राजपूत, चोपडा

बंदी उठवावी
दोन वर्षांपासून अभ्यास सुरु आहे. एसटीआयच्या २०१५ पासून जागा नाही. यावर्षी ६२ जागांसाठी परीक्षा होत आहे. मागील वर्षी पोलीस भरती झाली नाही. वर्ग तीन व चार च्या भरतीवरील बंदी उठविण्यात यावी.
भारती पवार, चोपडा.

एमपीएससी परीक्षेचा निकाल वेळेवर लावण्यात यावा. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. वेळेत निकाल दिल्यास विद्यार्थ्यांना अन्य परीक्षेची तयारी करता येते.
राजश्री कांबळे, सांगली