शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: July 9, 2015 23:57 IST

जाहीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्‘ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, काँग्रेस राजवटीत उजनी धरण ३0 टक्के वजा असताना कॅनॉलद्वारे शेतीला पाणी सोडले होते, सध्या १0 टक्के वजा पाणी आहे, पीके होरपळत आहेत, पाणी सोडावे, वीज बिले माफ करावीत, नव्याने कर्ज द्यावे, कांदा निर्यात वाढवावी, मुस्लीम समाजास आरक्षण द्यावे, मदरशांना स्वायत्ता द्या, धनगर, कोळी, लिंगायत समाजास आरक्षण द्या, सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करा, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा, बांधकामासाठी कारागृह परिसरातील अट रद्द करा, शहरातील जड वाहतूक बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे.

जाहीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्‘ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, काँग्रेस राजवटीत उजनी धरण ३0 टक्के वजा असताना कॅनॉलद्वारे शेतीला पाणी सोडले होते, सध्या १0 टक्के वजा पाणी आहे, पीके होरपळत आहेत, पाणी सोडावे, वीज बिले माफ करावीत, नव्याने कर्ज द्यावे, कांदा निर्यात वाढवावी, मुस्लीम समाजास आरक्षण द्यावे, मदरशांना स्वायत्ता द्या, धनगर, कोळी, लिंगायत समाजास आरक्षण द्या, सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करा, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा, बांधकामासाठी कारागृह परिसरातील अट रद्द करा, शहरातील जड वाहतूक बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे.