शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

इशरत, मालेगाव मुद्द्यांवर काँग्रेस होणार आक्रमक

By admin | Updated: June 30, 2016 05:27 IST

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- इशरत जहाँ चकमक प्रकरण आणि मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. इशरतप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सुधारित प्रतिज्ञापत्राचा वाद उफाळल्यानंतर मोदी सरकारने बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास केला असता तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आरोपमुक्त करण्यात आल्याची ठोस माहिती काँग्रेसला अहवालाच्या आधारे मिळाली आहे. चिदंबरम यांनीच प्रतिज्ञापत्रात बदल घडवून आणल्याचा आरोप भाजपने चालविला होता. काँग्रेसने आता हा अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकार खोटे आरोप करीत असून ते सिद्ध न करताच पळ काढत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.पी. जोशी आणि शोभा ओझा यांनी या मुद्याला हवा दिली आहे. काँग्रेसने बुधवारी मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. मुंबईच्या न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.