शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेस तयार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:40 IST

काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या.

हैदराबाद : काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही या राज्यात जातनिहाय जनगणना करू असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. 

ते म्हणाले की, जातनिहाय जनगणना हा देशातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दलित, आदिवासी, ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे याचा ही जनगणना म्हणजे एक्स-रे ठरणार आहे. तेलंगणातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशी जनगणना झाली पाहिजे. ९० वरिष्ठ सनदी अधिकारी संपूर्ण देशाचा कारभार खऱ्या अर्थाने चालवितात, असे ते म्हणाले.

‘मजूर, महिलांची कर्जे माफ होत नाहीत’राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, देशातले अग्रगण्य उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करण्यात येतात. मात्र मजूर, महिला, युवक आदींनी घेतलेली कर्जे कधीच माफ करण्यात येत नाहीत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी