शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:12 IST

त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.ईशान्येकडील जनतेत तुटलेपणाची भावना होती. ती दूर करण्यासाठी आपल्या सरकारने ओव्हरटाइम केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, येथील एका राज्यातील प्रश्न सोडविण्याससाठी आधीच्या सरकारांमधील मंत्र्यांनी संपूर्ण कालखंडात जेवढा वेळ त्या राज्यांत घालविल्या त्यापेक्षा अधिक काळ आमच्या मंत्र्यांनी चार वर्षांत तेथे घालविला.मोदींचे भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीतून अजान सुरू झाली. त्यावेळी मोदी यांनी भाषण थांबविले. अजान संपल्यानंतरच त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले की, काही लोक जन्मजात पदे घेऊनच वाढले. तथापि, त्यांची उंची छोटी होत गेली. याउलट अमित शाह पक्षाला अनेक राज्यांत विजयी करीत मोठे झाले. पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना मी सांगितले की, तुम्ही भाग्यवान आहात. कारण जूनपर्यंत कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकारही जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा एकमेव नमुना म्हणून तुम्हीच शिल्लक राहाल. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ‘स्वतंत्र फौजी’ आहेत. ते काँग्रेसला मोजत नाहीत व काँग्रेसही त्यांना मोजत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी