शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 03:48 IST

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले.

कोलकाता : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले. भाजप जर पुन्हा सत्तेवर आला तर ते घटना पुन्हा लिहितील व ‘हिंदू पाकिस्तान’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल, असे थरूर यांनी म्हटले होते.विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता व भाजपने या विधानाबद्दल थरूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मुख्य महानगर दंडाधिकारी दीपांजन सेन यांनी वकील सुमित चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर थरूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये विसंवादाला प्रोत्साहन मिळते, असा दावा चौधरी यांनी केला होता. याप्रकरणी आता २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. थरूर यांच्या वतीने न्यायालयात मंगळवारच्या सुनावणीवेळी कोणीही वकील नव्हता, त्यामुळे अटकेचे वॉरंट जारी केले गेले, असे चौधरी म्हणाले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम दोनचे उल्लंघनही झाले, असा दावाही चौैधरी यांनी केला होता.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसCourtन्यायालय