शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 21:59 IST

२०१८ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी दोन्ही जागांवरून निवडणूक लढवली होती.

मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर काँग्रेसने मत चोरीचे आरोप सुरू केले आहेत. कर्नाटकातही मत चोरी झाल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुरावे सादर केले . दरम्यान, आता कर्नाटकात काँग्रेसवरच मत चोरी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजप खासदार लहर सिंह सिरोया यांनी हा आरोप केला. २०१८ मध्ये बदामी मतदारसंघात काँग्रेसने मते खरेदी केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या जागेवरून निवडणूक लढवली आणि कमी फरकाने विजय मिळवला. सिरोया यांनी या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस मत चोरीच्या आरोपांवरून सतत सरकारला कोंडीत पकडत आहेत.

जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न

सिरोया यांनी १२ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सीएम सिद्धरामय्या यांचे जवळचे सहकारी माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री इब्राहिम यांच्या भाषणाचा उल्लेख केला. भाजप खासदार म्हणतात की इब्राहिम यांनी मते खरेदी केल्याची बाब उघड केली होती. शनिवारी, इब्राहिम यांच्या टीकेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते फक्त दोनदा बदामीला भेट देऊन गेले होते आणि त्यांना जमिनीवरील बाबी माहित नाहीत.

भाजप खासदार म्हणाले, 'त्यांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंगमध्ये २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान बदामी मतदारसंघात मते खरेदी करण्याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. जर आरोप खरे असतील तर हे निवडणूक कायद्याचे थेट उल्लंघन आहे आणि सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे.' ही जागा जिंकल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.

२०१८ मध्ये निवडणूका झाल्या होत्या

२०१८ मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी मतदारसंघातून निवडणूक लढवली. चामुंडेश्वरी ही एक कठीण जागा मानली जात असल्याने बदामी येथून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय हा एक पर्याय म्हणून पाहिला जात होता. भाजपने बदामी येथून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बी. श्रीरामुलु यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी असे सूचित केले होते की बदामीमध्ये कठीण लढत होऊ शकते. निकाल आला तेव्हा सिद्धरामय्या १६९६ मतांच्या फरकाने विजयी झाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग