शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

‘केंद्रामध्ये बिगरकाँग्रेस, बिगरभाजपा पक्षांच्या आघाडीचेच सरकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 01:58 IST

'कोणत्याही मतदारसंघात एकतर्फी लढत होणार नाही'

हैदराबाद : गेल्या वेळप्रमाणे यंदा कुठेही मोदी लाट नाही. त्यामुळे केंद्रात या वेळी बिगरभाजपा व बिगरकाँग्रेसच्या आघाडीचे सरकार येईल, असे सांगतानाच, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधानपदासाठी अनेक प्रादेशिक नेते सक्षम आहेत, असा दावा केला.ते म्हणाले की, देशातील ५४३ पैकी जेमतेम १00 मतदारसंघांमध्येच भाजपा व काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अन्य मतदारसंघांमध्ये मात्र काँग्रेस, भाजपाबरोबरच प्रादेशिक पक्षही तुल्यबळ आहेत आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष तिसरा पर्याय निर्माण करू शकतील, असा आपणास विश्वास आहे. कोणत्याही मतदारसंघात एकतर्फी लढत होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक