शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

'काँग्रेस, अन्य पक्ष शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:52 IST

काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत.

मिर्झापूर : काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत. हे पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी देशभरातील सिंचन व विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष का केले, ते प्रकल्प वेळेत का पूर्ण केले नाहीत असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील जाहीर सभेत बोलताना विचारला आहे.उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन तसेच मिर्झापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावाने जे राजकारण करत आहेत त्यांना शेतमालाच्या किमान हमी भावात मोठी वाढ देण्याचे कधीही सुचले नव्हते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल व तो दिवस फार दूर नाही.प्रकल्प अटके, लटके, भटकेते पुढे म्हणाले की, देशामध्ये शेतकºयांच्या कल्याणासाठी राबविलेले अनेक प्रकल्प अडकलेल्या, लटकलेल्या किंवा भरकटलेल्या (अटके, लटके, भटके) अवस्थेत आहेत. त्याची काँग्रेस व अन्य पक्षांनी कधीही फिकीर केली नाही. हे पक्ष सत्तेत असताना असे अनेक प्रकल्प अपूर्णच का राहिले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. देशभरात बनसागर कालवा प्रकल्पासहित सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची एकतर पायाभरणी किंवा उद््घाटन तरी झाले आहे. सिंचन, आरोग्य व दळणवळणासंदर्भातील प्रकल्प लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवतील.>उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन, तसेच मिर्झापूर मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.