शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

'काँग्रेस, अन्य पक्ष शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:52 IST

काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत.

मिर्झापूर : काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत. हे पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी देशभरातील सिंचन व विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष का केले, ते प्रकल्प वेळेत का पूर्ण केले नाहीत असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील जाहीर सभेत बोलताना विचारला आहे.उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन तसेच मिर्झापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावाने जे राजकारण करत आहेत त्यांना शेतमालाच्या किमान हमी भावात मोठी वाढ देण्याचे कधीही सुचले नव्हते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल व तो दिवस फार दूर नाही.प्रकल्प अटके, लटके, भटकेते पुढे म्हणाले की, देशामध्ये शेतकºयांच्या कल्याणासाठी राबविलेले अनेक प्रकल्प अडकलेल्या, लटकलेल्या किंवा भरकटलेल्या (अटके, लटके, भटके) अवस्थेत आहेत. त्याची काँग्रेस व अन्य पक्षांनी कधीही फिकीर केली नाही. हे पक्ष सत्तेत असताना असे अनेक प्रकल्प अपूर्णच का राहिले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. देशभरात बनसागर कालवा प्रकल्पासहित सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची एकतर पायाभरणी किंवा उद््घाटन तरी झाले आहे. सिंचन, आरोग्य व दळणवळणासंदर्भातील प्रकल्प लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवतील.>उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन, तसेच मिर्झापूर मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.