शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हेगडेंच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:59 IST

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताज्या वक्तव्यावरून काँग्रेसला सरकारवर हल्ले व आरोप करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. भाजपाला त्यामुळे चार पावले मागे जावे लागले.

शीलेश शर्मानवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताज्या वक्तव्यावरून काँग्रेसला सरकारवर हल्ले व आरोप करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. भाजपाला त्यामुळे चार पावले मागे जावे लागले. हेगडे याच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र हल्ला करताना घटनेत बदल करण्याचे कोणतेही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की घटनेचा अपमान करणे हे भाजपाच्या चारित्र्याचे एक अंगच बनले आहे.वस्तुस्थिती ही आहे की भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळातच घटनेच्याविरोधात आहेत. घटनेच्या कोणत्या कलमांबद्दल आक्षेप आहे म्हणून ते बदलायला निघाले आहेत हे भाजपा आणि मोदी यांनी सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.एकट्या हेगडेंवरच नव्हे, तर काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वक्तव्याबद्दलही आक्षेप घेतला आहे. हे अहिर अहंकारात मस्त आहेत, असा काँग्रेसचा आक्षेप आहे. अहिर डॉक्टरांना गोळ्या घालू इच्छितात; कारण का तर डॉक्टर्स त्यांच्या कार्यक्रमात उपस्थितनव्हते.हे दोन मुद्दे काँग्रेसच्या हाती लागले असून उद्या (बुधवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांत ते जोरदारपणे उपस्थित करण्याचा ते प्रयत्न करतील.>शेकडो दुरुस्त्या झाल्या, भविष्यातही होतीलअनंतकुमार हेगडे यांनी घटनेतील धर्मनिरपेक्ष शब्दालाच आक्षेप घेतला होता. मी घनटेचा सन्मान करतो परंतु घटनेत शेकडोवेळा दुरुस्त्या झाल्या आहेत व भविष्यातही त्या होतील. आम्ही घटनेत बदल करण्यासाठी सत्तेत बसलो आहोत व आम्ही बदल घडवू, असे ते म्हणाले होते.