शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जीएसडीपीच्या तुलनेत महाराष्ट्रावर देशात सर्वाधिक कमी कर्ज; पहिले राज्य कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:21 IST

उत्तर प्रदेशवर सर्वाधिक ५.४९ लाख कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून, जीएसडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ३२.६ टक्के आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : थकीत कर्जाच्या (आऊटस्टँडिंड लायबिलिटीज) बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असले तरी सकळ राज्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीएसडीपी) तुलनेत मात्र सर्वाधिक कमी कर्ज असलेले राज्य आहे. 

३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत जीएसडीपीच्या तुलनेत महाराष्ट्रावर सर्वाधिक कमी १७.१ टक्के कर्ज आहे. जम्मू-काश्मीवर सर्वाधिक ४८.८ टक्के कर्ज आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि मिझाेराम यांसह सर्व इशान्येकडील राज्ये कर्ज मर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत. 

उत्तर प्रदेशवर सर्वाधिक ५.४९ लाख कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून, जीएसडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ३२.६ टक्के आहे. ४.८० लाख कोटी रुपयांच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या, तर ४.६२ लाख कोटी रुपयांच्या कर्जासह तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे. तामिळनाडूच्या कर्जाचे जीएसडीपीच्या तुलनेतील प्रमाण २५.७ टक्के आहे. 

दिल्लीवरील थकीत कर्जाचा बोजा अवघा ३,६३१ कोटी रुपये आहे. गोव्यावरील कर्ज बोजा २२,६४६ कोटी रुपये आहे. त्याचे जीएसडीपीच्या तुलनेतील थकीत कर्ज मात्र ३०.३ टक्के आहे. सर्व राज्यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (एफआरबीएम) लागू केलेले असल्यामुळे त्यांना जीएसडीपीविषयक निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.