शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कंपनी कायद्याच्या अमलात पारदर्शकता आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:41 IST

खासगी कंपन्यांमध्ये पारदर्शकतेसाठी आखलेल्या कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार अल्पसंख्याक भागधारकांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र संचालक नेमण्याची तरतूद आहे.

नवी दिल्ली : खासगी कंपन्यांमध्ये पारदर्शकतेसाठी आखलेल्या कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार अल्पसंख्याक भागधारकांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र संचालक नेमण्याची तरतूद आहे. मात्र अनेकदा प्रमोटर वा अन्य संचालकांमुळे त्याचे अस्तित्त्वच राहत नाही, असा आरोप अकोल्याचे संजय धोत्रे यांनी केला. कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार घेत असलेल्या खबरदाराची माहिती त्यांनी विचारली. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, खासगी कंपन्यांमध्ये स्वाभाविकपणे प्रमोटर्स स्वत:च्या कुटुंबीयांना संचालक नेमतात. मात्र वार्षिक प्राप्तिकर परतावा भरल्यानंतर कंपनीचा ताळेबंद 'पब्लिक डोमेन'मध्ये उपलब्ध असतो. त्यावरून कुणी तक्रार केल्यास आम्ही त्याची दखल घेऊ .>पोलीस दलात किती महिला?पोलीस दलात वरिष्ठ पदांवर अत्यंत कमी प्रमाणात महिला अधिकारी असल्याची खंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यसभेत व्यक्त केली. महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. प्रत्यक्षात केवळ दहा राज्यांमध्ये त्याची अंमलबजाणी होते. पोलीस ठाण्यात तीन महिला उपनिरीक्षक व दहा महिला हवालदार असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उत्तरात म्हणाले, तीनदा यासाठी मार्गदर्शिका प्रसिद्ध केली. काही राज्यांनी लगेचच धोरण आखले. अनेक राज्यांनी ३८ टक्के आरक्षण देण्याची योजना केली. महिलांना पोलीस दलात स्थान देण्याचे अधिकार राज्यघटनेच्या सातव्या सूचीनुसार राज्यांनाच आहेत.>टपाल खात्याच्या इमारती जीर्णटपाल खात्यांच्या जीर्ण झालेल्या इमारतींकडे कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. डोंबिवलीत विष्णूनगरमधील टपाल कार्यालय मोडळीस आल्याचे त्यांनी सांगितले. ही इमारत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे. संबंधित मंत्रालयास २०१५ साली महापालिकेमार्फत दुरुस्तीचे पत्र दिले. मात्र मंत्रालयाने उत्तर दिले नाही. हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले आहे. तातडीने मंत्रालयाने त्यासाठी निधी देण्याची मागणी शिंदे यांनी केली.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रे