शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कंपन्यांचे कर्ज निर्लेखित केले नाही - जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:41 IST

केंद्र सरकारने कंपन्यांचे आजतागायत एका रुपयाचेही कर्ज निर्लेखित (राइट आॅफ) केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कंपन्यांचे आजतागायत एका रुपयाचेही कर्ज निर्लेखित (राइट आॅफ) केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले.काँग्रेस सदस्य दीपेंदर सिंग हुडा यांनी सरकारने ५९ हजार कोटींचे कंपन्यांचे कर्ज निर्लेखित केले; मात्र, शेतकºयांचे कर्ज निर्लेखित केले नाही, असा आरोप केला होता. त्यावर जेटली म्हणाले की, सरकारने कंपन्यांचे एक रुपयाचेही कर्ज निर्लेखित केलेले नाही. नीट माहिती घेऊनच तुम्ही सभागृहात बोलत चला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०१४ पूर्वी दिलेली ही कर्जे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए खासगी बँकांपेक्षा जास्त आहे. शेतकºयांचे किती कर्ज निर्लेखित करण्यात आले, याची आकडेवारी केंद्रीय पातळीवर ठेवली जात नाही. रिझर्व्ह बँकेनुसार, २०१६-१७ या वित्त वर्षात व्यावसायिक बँकांनी शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्राचे ७,५४८ कोटींचे कर्ज निर्लेखित केले. दरम्यान, शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव नसल्याचे वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितले.