शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

असहिष्णुतेसंबंधी टिपणी; आमिर खानला नोटीस, पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:51 IST

२०१५ मध्ये आमिर खान यांनी यासंबंधी टिपणी केली होती. दीपक दिवाण यांच्या याचिकेवरून कोर्टाने छत्तीसगढ सरकारलाही नोटीस दिली आहे.

बिलासपूर : भारतात असहिष्णुता वाढत असल्यासंबंधी टिपणी केल्यावरून छत्तीसगढ उच्च न्यायालयाने अभिनेता आमिर खान यांना नोटीस जारी केली आहे. २०१५ मध्ये आमिर खान यांनी यासंबंधी टिपणी केली होती. दीपक दिवाण यांच्या याचिकेवरून कोर्टाने छत्तीसगढ सरकारलाही नोटीस दिली आहे.दिवाण यांचे वकील अमियकांत तिवारी यांनी सांगितले की, दिवाण यांनी आमिर खानच्या कथित विधानाविरुद्ध रायपूर येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. आमिर खान यांच्या पत्नी किरण राव यांनीही आम्ही भारत सोडून जावे का? असे म्हटले होते.दिवाण यांनी भादंवि कलम १५३ ए (धार्मिक आधारावर विविध समुदायांदरम्यान वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम १५३ (बी) (राष्ट्रीय एकात्मेला बाधक आरोप, मत व्यक्त करणे) अन्वये तक्रार नोंदविण्याची मागणी दिवाण यांनी केली होती; परंतु फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९६ (१) (ए) नुसार परवानगी घेण्यात आलेली नाही, याआधारे अर्ज फेटाळण्यात आला.कलम १५३ तहत अशा प्रकरणात सरकारची परवानगी घेणे जरूरी आहे. त्यानंतर तक्रारदाराने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानCourtन्यायालय