शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

'कमांडो' कुत्रा करणार नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 7:57 PM

नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण 'कमांडो' कुत्रा करणार आहे. 

नवी दिल्ली : देशात 17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील देश नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत. चित्त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. अशा परिस्थितीत या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार विशेष कमांडो कुत्र्यांची मदत घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी खास स्नायफर डॉग्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा कुत्रा चित्तांचे रक्षण करणार आहे. या 8 चित्त्यांना शिकारीपासून वाचवण्यासाठी कमांडोकुत्रा सज्ज झाला आहे. खरं तर असे कमांडो कुत्रे या प्रकारच्या कामासाठीच असतात. त्यांना याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

दरम्यान, 1952 साली देशात चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारत सरकारने नामिबियातून 8 चित्त्यांची ऑर्डर दिली होती. या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी खास स्नायफर डॉग्स मागवण्यात आले आहेत. या विशेष कमांडो कुत्र्यांचे काम सर्व चित्त्यांना सुरक्षित ठेवणे आणि शिकारीपासून त्यांचे संरक्षण करणे आहे.

पाच मादी व तीन नर चित्तेनामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcommandoकमांडोdogकुत्रा