शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चला, मतदान करू या!

By admin | Updated: October 15, 2014 03:54 IST

लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा आणि अत्युच्च कर्तव्यपूर्तीचा क्षण म्हणजे मतदान! सामाजिक सलोखा, सौहार्द आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडत आहे.

मुंबई : लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्याचा आणि अत्युच्च कर्तव्यपूर्तीचा क्षण म्हणजे मतदान! सामाजिक सलोखा, सौहार्द आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडत आहे. चला, आपणही यात सहभागी होऊन मतदान करू या!!मतदानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, धनराज पिल्ले, दीपिका पदुकोन, महेश भट, रोहिणी हट्टंगडी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. महिनाभर चाललेल्या रणधुमाळीनंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राची १३वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यातील ८ कोटी ३३ लाख ९० हजार ३९३ मतदार बुधवारी (१५ आॅक्टोबर) सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ४ हजार ११९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.