शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहिती असले पाहिजे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहिती असले पाहिजे. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट नियंत्रित करण्याबाबत मार्गदर्शन तत्त्वे तयार करतानाच आत्मसंयम बाळगला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.

हिंदू देवतांविरुद्ध एक्सवर पोस्ट केल्याबद्दल पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत एफआयआर दाखल झालेल्या वजाहत खान याच्या याचिकेवर न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. मूलभूत कर्तव्यांपैकी एक म्हणजे भारत देशाची एकता व अखंडता राखणे होय.

सरकारने हस्तक्षेप करावा, असे कोणाला वाटते ? किमान सोशल मीडियावर तरी या सर्व फुटीर प्रवृत्तींना आळा घालायला हवा. परंतु सरकार किती अंकुश लावू शकते ? त्याऐवजी नागरिक स्वत:चेच नियमन करू शकत नाहीत का ? नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य माहीत असले पाहिजे. जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले तर सरकार हस्तक्षेप करील. परंतु, सरकारने हस्तक्षेप करावा, असे कोणाला वाटते ? सरकारने यात पडावे, असे कोणालाही वाटत नाही, असे पीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खान याला कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. २३ जूनला याबाबत आदेश देण्यात आले होते. त्याने सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. न्या. नागरत्ना यांनी म्हटले की, सरकार पावले उचलू शकते. सोशल मीडियावरील विभाजनकारी प्रवृत्ती रोखली पाहिजे.

भाषण हा मूलभूत अधिकारपीठाने म्हटले की, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. जर नागरिकांना हा मूलभूत अधिकार उपभोगायचा असेल तर त्यांना संयम बाळगावा लागेल.न्या. विश्वनाथन यांच्या निरीक्षणांचा संदर्भ देत न्या. नागरत्ना यांनी सांगितले की, नागरिकांत बंधुभाव असला पाहिजे तर हा सर्व द्वेष कमी होईल.आपण सेन्सॉरशिपबाबत बोलत नाहीत. परंतु बंधुत्व, धर्मनिरपेक्षता व व्यक्तींच्या प्रतिष्ठेच्या हितासाठी आपल्याला या याचिकेच्या पलीकडे जावे लागेल.

प्रकरण काय ?वजाहत खान याला ९ जूनला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती. मी जुने सर्व ट्वीट हटविले आहेत व माफीही मागितलेली आहे. त्याने जे केले, त्याची फळे भोगत आहे, असेही खानच्या वकिलांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय