शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

ख्रिश्चन आणि मुस्लिमांमुळे युद्ध - अशोक सिंघल

By admin | Published: December 21, 2014 1:17 PM

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन वादात भर टाकली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २१ - धर्मांतराचा मुद्दा गाजत असतानाच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन वादात भर टाकली आहे. विहिंपच्या घर वापसीचे समर्थन करताना आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे तर लोकांची मन जिंकायला निघालो असे त्यांनी म्हटले आहे. 
अशोक सिंघल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धर्मांतरावर भाष्य केले. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे युद्धातील आघाडीचे खेळाडू आहेत, पण हिंदू धर्म त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. जगात युद्ध टाळणे अशक्य झाले असून संपूर्ण जगच आता इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे असे सिंघल यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये धर्म आणि संस्कृतीला गुलाम बनवले होते, मात्र आता हिंदूंचे रक्षण करणारे सरकार केंद्रात आले आहे असे सांगत सिंघल यांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले. 
धर्मांतरासंदर्भात वादग्रस्त विधानांची मालिका सुरु असल्याने मोदी सरकारची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. आता सिंघल यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करुन या वादात आणखी भर टाकून मोदींची डोकेदुखी वाढवली आहे.