शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 14:48 IST

चीनच्या कुरापतींमुळे देशासमोर नवं संकट; बत्ती गुल होण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्येवीज संकट निर्माण झालं आहे. आता भारतातही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचशा वीज प्रकल्पांमधील उत्पादन बंद झालं आहे. तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या एका कृत्यामुळे भारत अडचणीत आला आहे.

भारत ऑस्ट्रेलियाहून कोळशाची आयात करतो. सध्या चीनच्या बंदरांवर भारताकडे येणारा २० लाख टनांहून अधिक कोळसा अनेक महिन्यांपासून पडून आहे. ऑस्ट्रेलियाहून कोळसा खरेदी केलेल्या व्यक्तींनी याबद्दलची माहिती दिली. चीनच्या बंदरांवर कोळसा पडून असल्यानं भारतामध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं.

ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला भारताला १२ ते १५ डॉलर प्रतिटन दरानं कोळसा विकतो. हा जगातील सर्वात स्वस्त कोळसा असून त्याचा दर्जादेखील चांगला आहे. भारतात सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या देशात कोळशाचं उत्पादन कमी असल्यानं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवतात. भारताला ऑस्ट्रेलियाकडून सवलतीच्या दरात कोळसा मिळतो.

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्याशिवाय भारत आणि चीनचे संबंधदेखील फारसे चांगले नाहीत. लडाखजवळच्या सीमावर्ती भागांत चीननं सैनिकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन स्वत: वीज संकटाचा सामना करत आहे. हिवाळा सुरू असल्यानं या संकटाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यानंतरही चीननं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवण्यात रस दाखवलेला नाही. भारतीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियाहून २० लाख टन औष्णिक कोळसा चीनच्या बंदरांमध्ये पडून आहे.

टॅग्स :electricityवीजchinaचीन