शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

बालकांच्या शोषणाच्या तक्रारी; सात वर्षांची मुदत वाढवून द्या -मनेका गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 02:47 IST

महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : महिलांवरील लैंगिक शोषणाविरोधात सुरू ‘मी टू’चे स्वागत करताना, बालकांच्या लैंगिक शोषणा-विरोधात तक्रारी दाखल करण्यास १० ते १५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला; मात्र या मोहिमेला स्वैर स्वरूप येता कामा नये आणि ही मोहीम नियंत्रणाबाहेर जाता कामा नये, असे आवाहन करून मनेका गांधी म्हणाल्या की, काही ना काही कारणास्तव ज्यांच्याकडून अपमान झाला आहे, त्यांना या मोहिमेद्वारे बदनाम वा लक्ष्य करू नये. जो पुरुष अशी कृत्ये करतो, तो कायमच महिलांच्या लक्षात राहतो. त्यामुळेच अगदी १० ते १५ वर्षांनीही महिलांना तक्रार करता यावी.कायदा मंत्रालय नक्की विचार करीलबालकांच्या शोषणाविरोधातही तक्रार करण्यासाठी अशीच मुभा असावी, बालकाने सज्ञान झाल्यावर वा वयाच्या १८ व्या वर्षी तक्रार केली तरी ती दाखल करण्यात यावी आणि त्याआधारे कारवाई करण्यात यावी, असे आपले म्हणणे आहे. सध्या शोषण झाल्यापासून सात वर्षांच्या आतच अशी तक्रार करता येते, हे खरे आहे. त्यामुळे कायदा मंत्रालयाने तक्रार करण्यासाठीची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. आपल्या या सूचनेवर कायदा मंत्रालयावर निश्चितच विचार करील, अशी आशा आहे, असेही मनेका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी