शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही; न्या. चेलमेश्वर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:49 IST

सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी एक न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले गेले, तर आम्ही चार न्यायाधीशांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल, असेही ते म्हणाले. हार्वर्ड क्लब आॅफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील मुलाखतीत न्या. चेलमेश्वर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.या वेळी न्या. चेलमेश्वर म्हणाले की, मला आशा आहे की, न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले जाणार नाही, पण असे झाल्यास आम्ही तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जे सांगितले होते, ते खरे ठरेल. १२ जानेवारी रोजी न्या. चेलमेश्वर आणि त्यांचे तीन सहकारी न्या. गोगोई, मदन बी. लोकुर आणि कुरियन जोसेफ यांनी एका पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थत केले होते. विशेषत: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून खटल्यांचे होणारे वाटप याबाबत आक्षेप नोंदविले होते.न्या. चेलमेश्वर हे जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. सेवा-ज्येष्ठतेच्या बाबतीत न्या. गोगोई हे सरन्यायाधीश पदासाठी दावेदार समजले जातात.>जनहिताचे मुद्देही सोडविले जावेतसरन्यायाधीशांबद्दल विचारले असता, चेलमेश्वर म्हणाले की, ‘मी ज्योतिषी नाही. सरन्यायाधीशांकडे निश्चितच हा अधिकार आहे की, त्यांनी न्यायपीठाची स्थापना करावी, पण घटनात्मक तरतुदीनुसार, सर्व अधिकारांसह काही जबाबदाºयाही जोडल्या गेलेल्या आहेत. अधिकारांचा वापर केला जावा, पण त्यासोबतच जनहिताचे मुद्देही सोडविले जावेत. त्या अधिकाराचा उपयोग केवळ यासाठी करू शकत नाहीत. कारण तो अधिकार आपल्याकडे आहे.’

टॅग्स :Courtन्यायालय