शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

छत्रपती शिवरायांच्या व्यूहरचनेला तोड नव्हती-२

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

महिलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महिलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला. विकास आणि जनसमुदाय यांच्यात दरी निर्माण होऊ दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संचालन शैलेंद्र लेंडे यांनी केले. कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी आभार मानले.

बॉक्स..
चीनने अवलंबिली होती छत्रपतींची व्यूहरचना

छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्यात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या गुप्तहेरांद्वारे संपूर्ण आगऱ्यात स्वत:बद्दल भीतीयुक्त वातावरण निर्माण केले होते. तो रणनीतीचा एक भाग होता. तशीच व्यूहरचना चीनने भारतावर आक्रमण करताना राबविली होती. चीननेसुद्धा भारतावर आक्रमण करतांना याच व्यूहरचनेचा वापर केला असल्याचे डॉ. अरविंद खांडेकर यांनी सांगितले.