शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूकच

By admin | Updated: September 23, 2014 02:54 IST

.शासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेना किती वर्षे फसवणार? पाच वर्षांत खोटा प्रचारच करीत आले आहेत.

१. फ्लायओव्हरसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत मधुकरराव सरपोतदार यांनी पाठपुरावा केला होता. आता हे काहींकडून श्रेय घेण्याचे काम सुरू आहे. यात काँग्रेसही पुढे आहे. २.शासकीय कर्मचाऱ्यांना शिवसेना किती वर्षे फसवणार? पाच वर्षांत खोटा प्रचारच करीत आले आहेत.३.टिचर्स कॉलनीतील स्मशानभूमीची आता दुरवस्था झाली आहे. त्याकडे अजून कोणीही फिरकलेले नाही. त्यामुळे त्यांचा दावा खोटा आहे. ४.रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले. मात्र ते करतानाच या विधानसभा मतदारसंघात टपऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले. अनेक ठिकाणी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.५.भारतनगर येथील रस्त्यांची दुरवस्थाच होत असून, त्याकडे ऐन निवडणुकीअगोदरच लक्ष देण्यात आले आहे.