शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इराकमध्ये सात तरुण अडकले, कुटुंबीयांचे मदतीसाठी सरकारकडे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:22 IST

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.

चंदीगड : पंजाबमधील सात तरुण इराकमध्ये अडकले आहे. हे तरुण जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील आहेत. या तरुणांना भारतात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडे मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. इराकमध्ये गेल्या सात महिन्यांपासून अडकलेल्या या तरुणांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती हरसिमरत कौर बादल यांनी पत्रातून डॉ. एस जयशंकर यांना केली आहे. 

यावेळी हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, 'इराकमध्ये अडकलेल्या तरुणांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत डॉ. एस जयशंकर यांनी भेट घेणार आहे. तसेच, डॉ. एस जयशंकर पत्र लिहून या जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील सात तरुणांच्या सुरक्षित भारतात आण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.'   

इराकमध्ये तरुणांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे, कारण वर्क परमिट नसल्यामुळे त्याठिकाणी राहण्यासाठी काम सुद्धा करता येणार नाही. या तरुणांना विमानाने भारतात आणण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च अकाली दलकडून केला जाईल. तसेच, इराकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोन ट्रॅव्हल एजन्टनी या तरुणांची फसवणूक केली आहे. ट्रॅव्हल एजन्टनी तरुणांकडून पैसे घेतले, मात्र त्यांना कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रे दिली असती तर हे तरुण इराकमध्ये काम मिळाले असते, असेही हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.   

टॅग्स :Punjabपंजाब