शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

Pulwama Attack:...हल्ल्याचा बदला घेतल्यास एक महिना रिक्षा मोफत चालवणार, रिक्षाचालकाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 22:49 IST

पुलवाम्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे.

चंदीगड- पुलवाम्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. या जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्यात पाकिस्तानचाही हात असल्याची माहिती समोर आली असून, अनेक भारतीयांनी पाकिस्तानला धडा शिकवा, अशी भावना व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनं सोशल मीडियातून, तर काहींनी रस्त्यांवर उतरून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.चंदीगडमधल्या एका रिक्षाचालकानंही अनोख्या पद्धतीनं शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींनीही पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं सांगितलं असतानाच हा रिक्षाचालक रिक्षावर एक फलक लावून भलताच चर्चेत आला. पुलवामातील शहिदांवरच्या हल्ल्याचा बदला घेतल्यास महिनाभर रिक्षा मोफत चालवण्याचा निर्धार रिक्षाचालक अनिक कुमार यांनी केला आहे.तसेच त्यांनी संदर्भातील फ्लेक्सही रिक्षावर लावला असून, त्या बॅनरवर स्वतः नाव आणि नंबर दिला आहे. अनिल कुमार यांनी केलेली ही घोषणा मोदींनी ठोस कारवाई केल्यास सत्यात उतरू शकते. त्यामुळे सध्या तरी अनिल कुमार या रिक्षाचालकानं केलेल्या संकल्पाची सगळीकडेच चर्चा आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला