शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

उत्तर भारतात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता; मध्य भारतातही जाणवणार प्रभाव, पारा घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 05:44 IST

काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे.

नवी दिल्ली : उत्तर भारतात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याचा प्रभाव मध्य भारत आणि पश्चिम भारतातील काही ठिकाणी जाणवणार असून या भागातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत २५ ते २७ जानेवारीच्या कालावधीत तीव्र थंडीची लाट येऊ शकते. पारा ३ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. या भागात अतिशय दाट धुके राहू शकते. तसेच महाराष्ट्रातील काही भागांतही थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे.

दाेघांचा मृत्यूकाश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प झाला हाेता. त्यामुळे काश्मीरकडे जाण्यासाठी अनेक वाहने अडकली हाेती. त्यापैकी एका गाडीत दाेन जण मूर्च्छितावस्थेत आढळले हाेते. रुग्णालयात त्यांना मृत घाेषित करण्यात आले. त्यांचा मृत्यू थंडीमुळे झाला असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :weatherहवामान