शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थरुर यांच्यापुढे जागा राखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:38 IST

विरोधात भाजप व डाव्यांचा जोरदार प्रचार

तिरूवनंतपूरम : काँग्रेसचे ‘हाय प्रोफाइल’ नेते शशी थरुर यांना यंदा विजयासाठी तिरूवनंतपूरच्या लढाईत फारच कष्ट घ्यावे लागणार आहेत. भाजपसह डाव्यांनीही थरुर यांच्याविरोधात रण तापवल्याने ही जागा राखण्यासाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दोनवेळा येथून विजयी झालेले ६३ वर्षीय थरुर येथून पुन्हा लढत आहेत. काँग्रेससाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. मात्र, काँग्रेसची ही जागा हिसकावून घेण्यासाठी भाजप व डाव्या पक्षांनीही जोरदार व्यूहरचना आखली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा घाम काढणाऱ्या भाजपने यंदा कुम्मनम राजशेखरन यांना, तर डाव्यांनी येथे सी. दिवाकरन यांना उमेदवारी दिली आहे. सुमारे ६७ टक्के हिंदू मतदार असलेल्या मतदारसंघात जातीय समीकरणेही महत्त्वाची आहेत. तसेच १९ टक्के ख्रिश्चन व १४ टक्के मुस्लीम मतदारांचा कौलही निर्णायक ठरू शकतो. येथील ७२ टक्के मतदार शहरी व २८ टक्के मतदार ग्रामीण आहेत. या मतदारसंघात महिला मतदार अधिक आहेत.

संयुक्त राष्ट्रांमध्ये महासचिव राहिलेले थरुर काँग्रेसमधील सर्वात उच्चशिक्षित, बुध्दिवंत नेते मानले जातात. काँग्रेसच्या कार्यकाळात परराष्ट्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद म्हणून थरुर यांनी चांगली छाप पाडली. थरुर यांची लोकसभेतील उपस्थिती ८६ टक्के होती आणि त्यांनी ४४६ विचारले. थरुर यांनी २००९ मध्ये विजयी होताना सुमारे १ लाखाचे मताधिक्य मिळवले होते, पण त्यांना २०१४ साली विजयासाठी झगडावे लागले होते.