शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी ‘आधार’, केंद्र सरकारचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:13 IST

देशात दरवर्षी लाखो मुले हरवतात. त्यांच्यापैकी काहींना घरातून व अन्य ठिकाणांहून पळवले जाते तर काही स्वत:हून पळून जातात. अशा लहान मुलांना रस्त्यांवर बस स्थानकांपाशी वा रेल्वे स्थानकांवर भीक मागायला लावले...

संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशात दरवर्षी लाखो मुले हरवतात. त्यांच्यापैकी काहींना घरातून व अन्य ठिकाणांहून पळवले जाते तर काही स्वत:हून पळून जातात. अशा लहान मुलांना रस्त्यांवर बस स्थानकांपाशी वा रेल्वे स्थानकांवर भीक मागायला लावले जाते वा कचरा गोळा करण्याच्या कामांत गुंतवले जाते. एखादी संघटित टोळीच अनेकदा अशी कामे करवून घेत असते. पालक त्यांना शोधतात, पण त्यांचा शोध लागत नाही आणि ही मुले नेमकी कुठली हेही इतरांना कळत नाही.हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाने बस स्थानके, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी आधार लिंक असलेली बायोमेट्रिक यंत्रे बसवावीत, अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयाला केली आहे. या सर्व मुलांची आधार कार्डे बनवण्यात यावीत आणि नोंदणी केल्यास यापैकी मुलांचे तरी पालक शोधणे सोपे होईल, असा सामाजिक न्याय मंत्रालयाचा अंदाज आहे. एका अधिका-याने सांगितले की, जवळपास सर्वांकडेच आधार क्रमांक आहे. त्यामुळे यासाठी फार मोठी गुंतवणूक करायची गरजही भासणार नाही. दूरसंचार मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, हरवलेल्या मुलांचा शोध व त्यांना पालकांपर्यंत पोहोचवणे यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेने वेब पोर्टलचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.कोणासाठी उपयोग होणार?रेल्वे तसेच बस स्थानके व रस्त्यांवर भीक मागणारी मुले यांच्या हातांचे ठसे व छायाचित्रे एकत्र करता येतील. त्याआधारे त्यांचा आधार डेटा शोधणे सोपे होईल. केवळ दोन वेबसाइटना एकमेकांशी जोडून हे काम करणे शक्य आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड