शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार नरमताच कॉल ड्रॉप वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:42 IST

डाटाच्या वापरात प्रचंड वाढ; लोकानुनयासाठी कठोर पाऊले उचलण्यास टाळाटाळ

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : कॉल ड्रॉपचा प्रश्न अगदी थोडेच दिवस नाहिसा झाल्यानंतर त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. हा निष्कर्ष दूरसंचार क्षेत्राची नियंत्रक ट्रायनेच (टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) काढला आहे.ट्रायने म्हटले की, हे खरे आहे की दूरसंचार कंपन्यांचा कॉल ड्रॉपचा दर, कोणत्याही एका नेटवर्कवर होणाऱ्या एकूण कॉलच्या दोन टक्के आणि पीक अवरमध्ये तीन टक्क्यांमध्ये आहे. परंतु, दरमहा विचार केला तर कॉल ड्रॉपचा प्रश्न वाढला आहे. ट्रायने यासाठी कोणतेही कारण दिले नाही. परंतु, दूरसंचार उद्योगातील लोकांचे म्हणणे, असे आहे की निवडणूक किंवा इतर कारणांनी सरकारने कठोर भूमिका घेणे बंद केले आहे. जेव्हा सरकारची भूमिका कठोर होती तेव्हा कॉल ड्रॉपचा प्रश्न सुटला होता. आता स्थिती पुन्हा बिघडली आहे.ट्रायकडील माहितीनुसार एप्रिलमध्ये कॉल ड्रॉपचे प्रमाण ०.५२ टक्के होते. पुढील महिन्यात ते ०.६० टक्के झाले. मार्च आणि एप्रिलचा विचार केला तर ही टक्केवारी सरासरी ०.५२ टक्के होती. त्याआधी फेब्रुवारीत हे प्रमाण ०.५४ टक्के होते. अर्थात ही सुधारणा काही आपोआप झाली नाही तर सरकारवर लोक व ग्राहक संघटनांचा दबाब होता. त्यामुळे सरकारला याबाबत कठोर भूमिका घ्यावी लागली होती.लोक कॉल ड्रॉपने एवढे त्रासून गेले की एप्रिल २०१७ व नोव्हेंबर २०१७ दरम्यान कॉल ड्रॉपचे प्रमाण अचानक वाढून ०.६८ पासून ०.७५ झाले. सगळ््यात वाईट परिस्थिती आर्थिक राजधानी मुंबई आणि दिल्लीची होती.डाटाचा वापर भारतात सर्वाधिकएक अधिकारी म्हणाला की, मे महिन्यात सगळ््या दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल ड्रॉपचा प्रश्न वाढला होता. मे महिन्यात सर्वात जास्त कॉल ड्रॉप व्होडाफोन आणि एअरटेलच्या नेटवर्कवर नोंदले गेले. तिसरा क्रमांक आयडियाचा होता.हा अधिकारी म्हणाला की, कॉल ड्रॉपचे एक कारण म्हणजे डाटा उपयोगात झालेली वाढ. गेल्या दोन वर्षांत डाटाच्या मूल्यात ९५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. वोल्टी तंत्रज्ञानावरकॉल सुविधा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे दरमहा भारत जगात सर्वात जास्त डाटा १.३ बिलियन जीबी वापरत आहे. आधीच्या तुलनेत कॉल करण्याचे प्रमाणही तीनपट झाले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट