शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के FDI चा केंद्र सरकारचा प्रस्ताव

By admin | Updated: November 10, 2015 16:15 IST

जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंड व तुर्कस्थानच्या दौ-यावर लवकरच जाणार असून त्याआधी ही घोषणा करण्यात येईल असा कयास आहे.
बांधकाम क्षेत्र, संरक्षण, प्रसारमाध्यमे, बँकिंग, औषधनिर्मिती, प्लॅन्टेशन अशा सुमारे १५ क्षेत्रांमध्ये विदेशी कंपन्यांना गुंतवणऊक करायची असल्यास त्यांना सरकारी मंजुरीची गरज भासणार नाही आणि ते भारतात ऑटोमॅटिक रूटच्या माध्यमातून सहज गुंतवणूक करू शकतील असा हा प्रस्ताव असल्याचे वृत्त सीएनएन आयबीएनने दिले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार असून त्यापूर्वी हा प्रस्ताव जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. सध्या अत्यंत बिकट स्थितीत असलेल्या बांधकाम क्षेत्रामध्ये FDI आल्यास रोजगार निर्मीतीला चालना मिळेल आणि मोदी सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेली वचने प्रत्यक्षात येतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर विरोधी पक्ष काय भूमिका घेतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.