शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:33 IST

वाढीव लष्कर तैनात करणे हा उपाय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : काश्मीर प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास त्या भागात कितीही लष्कर तैनात केले तरी तेथील सद्य:स्थितीत कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप राज्यघटनाच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. भारत हा काही भाजपची मक्तेदारी नाही. काश्मीर भाजपच्या हातात आम्ही कधीही जाऊ देणार नाही. केंद्राने एखाद्या घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये. घुसखोरांना कसे हुसकावून लावायचे हे काश्मिरी लोकांना नीट कळते. हाती १९४७ मध्ये कोणतीही शस्त्रे नसताना काश्मिरींनी घुसखोरांना हुसकावून लावले होते.

गांधीजी, नेहरूंचा भारत आम्हाला अभिप्रेतमुफ्ती यांनी सांगितले की, महात्मा गांधी, पं. नेहरू यांना जो भारत अभिप्रेत होता, त्याचा शोध काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता घेत आहेत. देशात जेव्हा हिंदू व मुस्लिम परस्परांविरोधात उभे ठाकले होते, त्यावेळी मुस्लिम समुदायाने काश्मिरी पंडित, हिंदू, शीख यांचे प्राण वाचविले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीSrinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीर