शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:33 IST

वाढीव लष्कर तैनात करणे हा उपाय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : काश्मीर प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास त्या भागात कितीही लष्कर तैनात केले तरी तेथील सद्य:स्थितीत कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप राज्यघटनाच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. भारत हा काही भाजपची मक्तेदारी नाही. काश्मीर भाजपच्या हातात आम्ही कधीही जाऊ देणार नाही. केंद्राने एखाद्या घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये. घुसखोरांना कसे हुसकावून लावायचे हे काश्मिरी लोकांना नीट कळते. हाती १९४७ मध्ये कोणतीही शस्त्रे नसताना काश्मिरींनी घुसखोरांना हुसकावून लावले होते.

गांधीजी, नेहरूंचा भारत आम्हाला अभिप्रेतमुफ्ती यांनी सांगितले की, महात्मा गांधी, पं. नेहरू यांना जो भारत अभिप्रेत होता, त्याचा शोध काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता घेत आहेत. देशात जेव्हा हिंदू व मुस्लिम परस्परांविरोधात उभे ठाकले होते, त्यावेळी मुस्लिम समुदायाने काश्मिरी पंडित, हिंदू, शीख यांचे प्राण वाचविले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीSrinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीर