शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत केंद्राला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:02 IST

महाराष्ट्रासह ६ राज्यांसोबत मंत्रिमंडळ सचिवांची चर्चा

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रासह सहा राज्यांतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतित झाले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांशी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू ही ती राज्ये होत. महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक नवे रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासात राज्यात ८,३३३ नवे रुग्ण सापडले आहेत. हीच संख्या केरळात ३,६७१ आणि पंजाबात ६२२ आहे. मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रात ३४,४४९ सक्रिय रुग्ण आढळले. फेब्रुवारीतील रुग्णसंख्या ६८,८१० आहे.

सावध राहा...n    या बैठकीला संबंधित राज्याच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय आरोग्य सचिव, ‘आयसीएमआर’चे महासंचालक, नीती आयोगाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समूहाचे सदस्य आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.n    उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधातील उपाययोजना सुरूच ठेवण्यात याव्यात तसेच सावधानता कमी करू नये, अशा सूचना या राज्यांना करण्यात आल्या. कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी वाढविण्याचे निर्देशही या राज्यांना देण्यात आले आहेत. 

लसीकरणाला वेगदेशात आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धे अशा एकूण १ कोटी ४२ लाख ५४७ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण ६६ लाख ६९ हजार आरोग्य  कर्मचाऱ्यांना पहिला, तर  २४ लाख ५४ हजार जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. 

लस घेणे बंधनकारकपंजाबने आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे सक्तीचे केले आहे. लस घेतली नाही आणि कोरोनाची लागण झाली, तर तुमचा खर्च सरकार करणार नाही, असे पंजाब सरकारने या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या