शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पकडलेले ड्रग्ज पुन्हा बाजारात?

By admin | Updated: February 20, 2017 01:17 IST

देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदेशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो. सुरक्षा एजन्सींकडून पकडण्यात येणारे ड्रग्ज पुन्हा बाजारात तर येत नाहीत ना याबाबत एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. कारवाई तुटपुंजी 03 वर्षात पकडण्यात आलेल्या १५०.५ किलो आणि ४३८६ कि लो हेरॉइनमध्ये १२५७ किलोच नष्ट करण्यात आले. 4.64 लाख कफ सिरपच्या बाटल्या पकडण्यात आल्या. पण, यातील केवळ २७,३०० बाटल्या नष्ट करण्यात आल्या. 2.27 कोटी गोळ्यांपैकी ४५.३५ लाख गोळ्या नष्ट करण्यात आल्या.पुन्हा बाजारात येऊ नयेत गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या प्रकरणातील ड्रग्ज ताबडतोब नष्ट केले जावेत. जेणेकरुन ते पुन्हा बाजारात येणार नाहीत. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी याबाबत सहा महिन्यांच्या आत यंत्रणा उभी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. लाखो किलो ड्रग्ज पडून या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने जप्त ड्रग्जबाबत विचारणा केली होती की, महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे गत दहा वर्षात १.१४ लाख किलो गांजा, ४२६ कि लो हेरॉइन, १८९३ कि लोपेक्षा जास्त चरस, ५६६ कि लो ओपियम आणि ११ किलो कोकेन जप्त केले आहे. देशातही केवळ १६ टक्के नष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन ड्रग्ज जप्ती आणि नष्ट करण्यात मोठे अंतर असले तरी, सरकारने अलिकडेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांना नष्ट करण्याबाबत सरकार नियमांचे पालन करत आहे. माफियांशी मिलीभगत न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्याकडे ताकद अणि मजबूत नेटवर्क आहे. याामुळे धोका आणखी वाढत आहे. कारण, पोलीस आणि सत्तेतील नेते त्यांची मदत करत आहेत.केवळ गांजा आणि इफेड्रीनच नाही तर सर्व अमली पदार्थांच्या जप्तीत आणि नष्ट करण्यात मोठे अंतर आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीत हे अंतर काही वर्षांपासून दिसून येत आहे.