शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पकडलेले ड्रग्ज पुन्हा बाजारात?

By admin | Updated: February 20, 2017 01:17 IST

देशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदेशात अमली पदार्थांचा बाजार सातत्याने वाढत आहे. पकडल्या जाणाऱ्या ड्रग्जमध्ये वाढ होत आहे. पण, या ड्रग्जचा काही भागच नष्ट करण्यात येतो. सुरक्षा एजन्सींकडून पकडण्यात येणारे ड्रग्ज पुन्हा बाजारात तर येत नाहीत ना याबाबत एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. कारवाई तुटपुंजी 03 वर्षात पकडण्यात आलेल्या १५०.५ किलो आणि ४३८६ कि लो हेरॉइनमध्ये १२५७ किलोच नष्ट करण्यात आले. 4.64 लाख कफ सिरपच्या बाटल्या पकडण्यात आल्या. पण, यातील केवळ २७,३०० बाटल्या नष्ट करण्यात आल्या. 2.27 कोटी गोळ्यांपैकी ४५.३५ लाख गोळ्या नष्ट करण्यात आल्या.पुन्हा बाजारात येऊ नयेत गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ज्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या प्रकरणातील ड्रग्ज ताबडतोब नष्ट केले जावेत. जेणेकरुन ते पुन्हा बाजारात येणार नाहीत. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी याबाबत सहा महिन्यांच्या आत यंत्रणा उभी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. लाखो किलो ड्रग्ज पडून या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने जप्त ड्रग्जबाबत विचारणा केली होती की, महाराष्ट्र सरकारने २०१२ मध्ये सांगितले होते की, त्यांच्याकडे गत दहा वर्षात १.१४ लाख किलो गांजा, ४२६ कि लो हेरॉइन, १८९३ कि लोपेक्षा जास्त चरस, ५६६ कि लो ओपियम आणि ११ किलो कोकेन जप्त केले आहे. देशातही केवळ १६ टक्के नष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन ड्रग्ज जप्ती आणि नष्ट करण्यात मोठे अंतर असले तरी, सरकारने अलिकडेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांना नष्ट करण्याबाबत सरकार नियमांचे पालन करत आहे. माफियांशी मिलीभगत न्यायालयाने स्पष्ट केले होते की, ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्याकडे ताकद अणि मजबूत नेटवर्क आहे. याामुळे धोका आणखी वाढत आहे. कारण, पोलीस आणि सत्तेतील नेते त्यांची मदत करत आहेत.केवळ गांजा आणि इफेड्रीनच नाही तर सर्व अमली पदार्थांच्या जप्तीत आणि नष्ट करण्यात मोठे अंतर आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीत हे अंतर काही वर्षांपासून दिसून येत आहे.