शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

खटारा बस हद्दपार होणार, बॉडी कोडनुसारच तयार होतील गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:05 IST

देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.नव्या मानकानूसार बनविलेल्या बस यापुढे प्रवासी वाहतूकीसाठी मंजूरी देण्यात येईल असा नियम सरकारने बनविला असून त्याची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. हा नियम पुढील वर्षीच्या एक एप्रिलपासून लागू होईल. भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचलले.काय आहे नवीन मानके?बसमध्ये वापरण्यात येणाºया प्रत्येक सुट्या भागाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.बसचे दरवाजे, खिडक्या यांचा आकार, बसच्या बाहेरील व आतील दिवे कशा प्रकारचे व कुठे लावलेले असावेत, आरसे, हँडल, फिटिंग याबाबतही सूचना केल्या आहेत.अग्निप्रतिबंधक साधने कोणती व कुठे बसवावीत, प्रवाशांकरिता असलेली उद्घोषणा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग कसा असावा याबद्दलही विश्लेषण करण्यात आले.प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाचीप्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसच्या सांगाड्याची बारकाईने तपासणी केली जाईल. भरधाव वेगात असलेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यानंतर प्रवाशांना किती धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टीचेही परीक्षण करण्यात येणार आहे. बसची एखादे वाहन किंवा अन्य गोष्टीशी टक्कर झाल्यास प्रवाशांचे कमीतकमी नुकसान व्हावे यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.सुखद प्रवास करता यावा म्हणून आसनांचा आकार, दोन आसनांमधील अंतर तसेच ही आसने बनविण्यासाठी कोणती सामग्री वापरावी याबाबतच्या सूचनाही आहेत.