शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहणार

By admin | Updated: December 4, 2014 00:49 IST

नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांंचा दृढपणे मुकाबला करण्यास सरकार कटिबद्ध आहे़ ही समस्या मुळासकट उपटून काढेपर्यंत नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही सरकारने बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिली़छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ कर्मचारी ठार तर तेवढेच गंभीर जखमी झाले होते़ घटनास्थळाचा दौरा करून परतल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षली हल्ल्याच्या घटनेवर स्वत:हून लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन केले़ नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे़ सरकारच्या बहुआयामी उपाययोजनांमुळे नक्षलवाद्यांंचे मनसुबे डगमगू लागले आहेत़ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे प्रमाण यावर्षी वाढले आहे. २०११ पासून नक्षली हिंसाचारातही घट झाली आहे़ ही समस्या समूळ नष्ट करेपर्यंत सुरक्षा दलाची मोहीम सुरू राहील़ यात लढणाऱ्या सुरक्षा जवानांना सरकार सर्व आवश्यक साधन सुविधा पुरवेल, असे राजनाथसिंहांनी यावेळी सांगितले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)