शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रेल्वेच्या भटारखान्यांवर कॅमेऱ्यांची नजर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:52 IST

रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा अत्यंत वाईट असतो, असे ताशेरे कॅगने अहवालात ओढले होते. त्यानंतर रेल्वे खात्याने भटारखान्यांमध्ये प्रत्येकी आठ सीसीटीव्ही बसविले आहेत. अस्वच्छता असेल तर तसा संदेश नियंत्रण कक्षाला दिला जाईल़कक्षातील स्क्रीनवर कोणत्या भटारखान्यांमध्ये काय काम चालू आहे, हे दिसते. उंदीर, घूस किंवा झुरळ फिरताना सीसीटीव्हीने टिपले तर नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर धोक्याची निशाणी दाखविली जाते.गणवेश नसल्यास दखलशेफने खाद्यपदार्थ बनविताना डोक्यावर टोपी व गणवेश घातला नसेल तर ही बाब कंत्राटदाराला कळविली जाते. सध्या १६ मुख्य भटारखान्यांत हा प्रकल्प राबविण्यात येत असला तरी नजीकच्या काळात त्याचा विस्तार करण्यात येईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnewsबातम्या