शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुसळधार पावसाने ‘चारधाम’ यात्रा स्थगित

By admin | Updated: June 26, 2015 23:46 IST

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व पुराने ‘चारधाम’ यात्रेकरू अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी सहा हेलिकॉप्टर्सची मदत

डेहराडून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व पुराने ‘चारधाम’ यात्रेकरू अडकून पडले असून, त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी सहा हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जात आहे. दरम्यान, ‘चारधाम’ यात्रा काही काळ स्थगित करण्यात आली आहे.रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्णातील किमान सहा रस्ते वाहून गेल्यामुळे बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, केदारनाथ, गोविंद घाट, घांघरिया आदी ठिकाणी हजारो भाविक अडकून पडले आहेत. गोविंद घाटाजवळील पूल वाहून गेल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.केदारनाथ, हेमकुंड साहिब व बद्रीनाथ भागातून ९०० यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दुसऱ्या दिवशीही चारधाम यात्रा विस्कळीत राहिली.सध्या केदारनाथला एकही यात्रेकरू नसून त्यांना सोनप्रयाग येथे आणण्यात आले आहे. वातावरण अनुकूल झाल्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील, असे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश शर्मा यांनी डेहराडून येथे सांगितले. (वृत्तसंस्था)