शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 07:46 IST

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली.

नवी दिल्लीः दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 35 प्रवासी जखमी आहेत. जखमींना सेफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधून 90 जण प्रवास करत होते.  खासगी बस जेव्हा एक्स्प्रेस वेवर भदाव गावाजवळ पोहोचली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस अनियंत्रित झाल्यानं पुढच्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यानंतर मोठा आवाज झाला. तात्काळ स्थानिकांनी बचावकार्य सुरू केलं आणि पोलिसांना या अपघाताची सूचना दिली.  अपघात झालेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळाची पाहणी करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवता आलेली नाही. अपघातामुळे बसचा पुढचा भागाचा पत्रा तुटला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे.  जखमींना अँब्युलन्समधून पीजीआय सेफई रुग्णालयात पाठवण्यात आलं. तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. थोड्या वेळानं आणखी एकानं प्राण सोडले. सेफई रुग्णालयात हलवण्यात आलेल्या 35 जखमींपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातस्थळी आरडाओरडा सुरू होता. त्यानंतर जवळपासच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी बस दुर्घटनेतील जखमींसाठी तात्काळ बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळी दाखल झालेले आहेत.